जीवन दुःख का देते?
एका वया नंतर जीवनाने आपल्याला खूप काही शिकवलेले असते.. अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींचे काहीच वाटेनासे होते. […]
Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan
एका वया नंतर जीवनाने आपल्याला खूप काही शिकवलेले असते.. अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींचे काहीच वाटेनासे होते. […]
बांधून ठेवलं म्हणून कोणी कोणाशी जोडल्या जात नाही.. बांधीलकी असेल तर कोणी कोणापासून दूर जात नाही.. तुझ्यावर उपकार म्हणून
आनंदासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा 1) वेळ आणि पैशाचा सदुपयोग करा 2) स्वतःच्या जीवनाविषयी सकारात्मक बोला 3) समाधानी रहा
आपल्या माणसांकडून सारखा सारखा अपेक्षाभंग व्हायला लागला की माणसाच्या सहनशक्तीचा अंत होतो… मग कोणाशी बोलावसं वाटत नाही.. माणूस शांत राहण्याचा