Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

ब्लॉग

जीवन दुःख का देते?

एका वया नंतर जीवनाने आपल्याला खूप काही शिकवलेले असते.. अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींचे काहीच वाटेनासे होते.  

खरे प्रेम

बांधून ठेवलं म्हणून कोणी कोणाशी जोडल्या जात नाही.. बांधीलकी असेल तर कोणी कोणापासून दूर जात नाही..   तुझ्यावर उपकार म्हणून

दुःखातून आनंदाकडे जाण्यासाठी

आपल्या माणसांकडून सारखा सारखा अपेक्षाभंग व्हायला लागला की माणसाच्या सहनशक्तीचा अंत होतो… मग कोणाशी बोलावसं वाटत नाही.. माणूस शांत राहण्याचा

सकारात्मकता हेच औषध

सारखे सारखे प्रत्येकाजवळ आजाराबद्दल बोलून तुमचे आजार दूर होतात का हो? मग कशासाठी आजाराबद्दल बोलता?   त्याऐवजी मी आजारातून मुक्त

प्रेम म्हणजे..

प्रेम म्हणजे.. मी आनंदी आहे यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील आनंदाने मला जास्त आनंद होतो..   प्रेम म्हणजे.. मला माझ्या अश्रूंचे काहीच

Scroll to Top