माऊलीजींची अधिकृत वेबसाइट – ज्ञानयोग प्रतिष्ठान, चैतन्यवन

मासिक कार्यक्रम

निवासी शिबिर

जीवनातले असंख्य प्रश्न… आणि त्याचं एकच उत्तर – ज्ञानयोग.

मनःशांती, समाधान, आत्मिक आनंद, उत्तम आरोग्य आणि प्रेमाने भरलेलं जीवन – हे सगळं इथे अनुभवायला मिळतं.

चैतन्य वनात माऊलीजींच्या सान्निध्यात घालवलेले सहा दिवस म्हणजे जगण्याची नवी दिशा. इथे साधक वय, पद, ताणतणाव, आजार… सगळं विसरतो – उरतो फक्त परमेश्वराचा स्पर्श आणि चैतन्याचा नितळ अनुभव.

माऊलींच्या प्रेमळ, वात्सल्यपूर्ण उपस्थितीत आपण खरंखुरं बालपण पुन्हा जगतो.
हे फक्त शिबिर नाही… हा एक आत्मशुद्धीचा प्रवास आहे

वार्षिक कार्यक्रम

बाल शिबिर

इथे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नाही, तर मुलाचं मन, शरीर आणि विचारांचा सर्वांगीण विकास करण्याचा एक सुंदर प्रवास आहे.

ट्रेकिंग

ज्ञानयोग डोंगर चढाई – निसर्ग, साधना आणि प्रेरणेचा अद्भुत संगम वर्षातून दोनदा – पावसाळ्यात (ऑगस्ट) आणि हिवाळ्यात (डिसेंबर- जानेवारी) – माऊलीजींच्या सान्निध्यात साधक चार दिवसांची डोंगर चढाई 

गुरुपौर्णिमा

ज्ञानयोग गुरुपौर्णिमा शिबिर हे गुरुंच्या स्मरणात बसण्याची आणि गुरु तत्त्वाच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव घेण्याची एक सुंदर संधी आहे.

ज्ञानयोग ध्यान शिबीर

ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही, तर प्रत्येक क्षणात पूर्णपणे जागरूक राहण्याची अवस्था – क्षणोक्षणीची
सजगता. या शिबिरात विविध ध्यानपद्धतींचा सराव आणि अनुभव घेताना साधक हळूहळू स्वतःच्या अंतरमनाशी
जोडले जातात. मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि साक्षीभाव निर्माण होतो – जिथे आपण गोष्टी घडताना…

ज्ञानयोग निसर्गोपचार शिबीर

हे शिबीर म्हणजे निसर्गाच्या सहवासात शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्याचा एक सुंदर अनुभव आहे.
वमन, डोळ्यांची शुद्धी, एनिमा, जलनेती या नैसर्गिक उपचारांमधून आणि आहारशुद्धी याच्या माध्यमातून शरीरातली
घाण आणि विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात. यामुळे शरीर हलकं, मन शांत आणि आरोग्य सुधारलेलं जाणवतं.

विविध शहरात होणारे सत्संग

बीड

मुंबई

पुणे

छत्रपती संभाजीनगर

नांदेड

जळगाव

रत्नागिरी

बुलढाणा

हिंगोली

कोल्हापूर

लातूर

परभणी

सोलापूर

विविध शहरात होणारे सत्संग

बीड

मुंबई

पुणे

छत्रपती संभाजीनगर

नांदेड

जळगाव

रत्नागिरी

बुलढाणा

हिंगोली

कोल्हापूर

लातूर

परभणी

सोलापूर

विशेष कार्यक्रम

दिवसाची सकारात्मक सुरुवात!

सकाळची साधना

दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा

प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.

error: Content is protected !!
Scroll to Top